२० मे २०१९

मुखेड येथे पिक विमा मागणीसाठी शेतकऱ्याचा आक्रोश मोर्चा


मुखेड तालुक्यात पिक विमा मंजूर झाला पाहिजे या मागणीसाठी आज शेतकर्‍यांच्या वतीने तहसील कार्यालयावर पिक विमा मागणीसाठी आक्रोश  मोर्चा काढण्यात आला व तात्काळ मुखेड तालुक्याला विमा मंजूर करा असे निवेदन तहसीलदार साहेबांना देण्यात आले या मोर्चात बालाजी पा.सागवीकर, बालाजी पा.ढोसणे, रमाकांत पाटील, नीळकंठ पाटील, व्यंकटराव पाटील, शाम पाटील खुशावाडीकर ,दिनेश पाटील केरुरकर, राहुल लोहबंदे, राम पाटील जाहुरकर, बालाजी पाटील औराळकर, राहुल पाटील वाढवणे, बळवंतराव पा बोडके, वैभव पाटील राजुरकर ,बळवंत भोसले ,विठल टेकाळे गणेश टेकाळे व तालुक्यातील असंख्य शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...