२३ नोव्हेंबर २०१९

महाराष्ट्र राज्याला स्थिर सरकार मिळाले यांचा आनंद आहे- पांडुरंग शिंदे



   महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री  म्हणून अजितदादा पवार यांनी शपथ घेतली यामुळे महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्याचा आनंद  आहे असे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
शिंदे म्हणाले की,भाजपाचे नेते देवेंद्रजी फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार यांचे राज्यातील शेतकरी,शेतमजूर, विद्यार्थी ,युवक व आमचे नेते सदाभाऊ खोत व रयत क्रांती संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो पुढील कार्यास शुभेच्छा देतो.
नवीन सरकारने संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय लवकर घ्या ही अपेक्षा व्यक्त करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...