मुख्य सामग्रीवर वगळा

ग्रामिण भागातील कार्याला आपल्या लेखणीच्या माध्यमातून उजाळा देणारा ग्रामिण पत्रकार:- विरभद्र एजगे

Marathilivenews


लोहा तालुक्यातील मौजे पेनुर येथील ग्रामीण पञकारीतेच्या माध्यमातुन जनतेचे प्रश्न शासन दरबारी पोहचवुन जनतेला न्याय देणार व्यक्तिमत्व म्हणजे विरभद्र लक्ष्मणराव एजगे जन्म दिंनाक 5 जुन 1987 रोजी शेवडी बाजीराव ता. लोहा येथे एका गरीब कुटुंबीयात झाला वडील कै लक्ष्मणराव एजगे यांनी स्वता हाँटेल व्यवसाय करुन सर्व मुलां मुलीना शिक्षण दिले त्या मुला पैकीच विरभद्र एजगे हे दोन नंबरचे लहानपणा पासूनच वडीलांना हाँटेल व्यवसामध्ये मदत करुन स्वता शिक्षण घेत होते त्याचबरोबर त्यांचा छंद म्हणजे हाॅटेलवर आलेला वृत्तपञ पुर्ण वाचुन काढणे हि त्यांची मोठी आवड होती याच आवडीतून आपणही मोठे होऊन पत्रकार बनावे व आपली बातमी याच न्यूज पेपरमध्ये हेच स्वप्न बघत बघत पहीले 10 पास झालो नंतर 12 पास पुढे बि ए करुन डिग्री मिळवली व आपल्या स्वप्नाच्या दिशेने माणिकनगर नांदेड येथील उषाताई धोंडगे पत्रकारीता माहाविद्यालय येथे बि जे पत्रकारीता या विषयासाठी प्रवेश घेतला व विशेष प्राविण्यासह पुर्ण ही करुन शहरी भागात आपली पत्रकारीता न करता ग्रामिण भागातील विविध बाबीना व कार्याला प्रकाशित करण्यासाठी ग्रामिण पत्रकार म्हणून दोन वर्षापासून कसल्याच प्रकारची कोणतीही अपेक्षा न करता आपली पत्रकारीता सुरु आहे.सोबतच 9 वर्षापासून फोटोग्राफीच्या माध्यमातूनही आपल्या व्यवसायामधून ही विरभद्र एजगे तालुक्यासह जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत.आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पेनूर येथे ग्रामिण भागातील मुलां-मुलीना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून आपले दोन्ही बंधू मोठे गिरीष एजगे व छोटे बंधू मारोती एजगे यांच्या साथीने पेनूर येथे *संगमेश्वरा इंग्लिश स्कुलची* सुरुवात करत आहेत.शिवसंकल्प प्रतिष्ठाण माध्यमातून ही सतत सामाजिक क्षेत्रात पत्रकार विरभद्र एजगे कार्यरत आहेत.या शिवसंकल्प प्रतिष्ठाणच्या माध्यमातून आजपर्यत हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेले सय्यद बाबा यात्रे मध्ये सतत दोन वर्षापासून मिनरल पाणी वाटप,यात्रा परिसर स्वच्छ करणे,मोफत नेत्र तपासणी शिबिर,सर्व महापुरुषाच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्याना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले आहे.हे व इतर ही सामाजिक कार्यक्रम  एजगे बंधू यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बालाजी बच्चेवार यांच्या पत्रकामुळे नायगाव विधानसभा क्षेत्रात खळबळ विरोधकांबरोबर स्वपक्षातील लोकांचे नाव न घेता डागली तोफ

संघर्षमय जीवनात भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजवली....!    बालाजी बच्चेवार       नायगाव विधानसभा    गेल्या तीन दशकापासून अविरत कार्य करून नायगाव  उमरी धर्माबाद विधानसभा मतदारसंघात संघर्षमय जीवन संघर्षकरून भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजली ..!!   मी मतदार संघातील सुज्ञ नागरिकांना बुद्धिजीवी उच्चशिक्षित व्यापारी शेतकरी विद्यार्थी पत्रकारांना बहुजनवादी विचारसरणीच्या सज्जनांना नम्र निवेदन करतो कि मी नायगाव विधानसभेचा हक्कदार उमेदवार आहे मागच्या काळात भाजपाला फार चांगले दिवस नव्हते त्याकाळात भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन कसल्याच प्रकारचे आर्थिक स्त्रोत नसताना गोरगरिबांची पोरंबाळं कार्यकर्ते एकत्र करून बहुजन समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ,व्यापाऱ्यांसाठी, शोषित, पीडित घटकाला न्याय देण्याचे कार्यकेले पक्षकार्यासाठी  स्वतःला वाहून घेतले. नायगाव तालुका निर्मितीसाठी आंदोलन करून तेरा दिवसाचा कारावास भोगला त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय सभापती म्हणून काम करत असताना अनेक कठीण प्रसंग...

नोंदणीची 27 मे अंतिम मुदत ; खरीप हंगामासाठी पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- खरीप हंगाम सन 2020-21 साठी पीक कर्ज घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी पुढील नमूद संकेतस्थळावर पीक कर्जाची मागणी नोंदणी ही 17 ते 27 मे 2020 या कालावधीत ऑनलाईन नोंदणीद्वारे करावी. शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. जागतिक महामारी कोवीड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. बँकेतील गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सन2020-21 या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील पीक कर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी या संकेतस्थळावर https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSehk6tQ6VGKaSH_LSQ6o4u2S7dNATKcjwOK2mKLfD8qD7He0g/viewform?usp=sf_link  ऑनलाईन पीक कर्ज मागणी नोंदणी 17 ते 27 मे 2020 या दरम्यान करावी. ही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बँक नांदेड मार्फत संबंधीत बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. ही यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे. बँकेमार्फत लघुस...

नायगाव विधानसभेवर सदाभाऊ खोत यांचा दावा

         पावसाळी अधिवेशनेच्या शेवटच्या दिवशी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे माध्यमाशी चर्चा करताना सांगितले की,भाजपाकडे विधानसभेच्या १० जागेची मागणी रयत क्रांती संघटनेसाठी केली आहे.    सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना हे भाजपाचा मित्र पक्ष आहे.भाजपा -शिवसेना मित्र पक्षाला १८ जागा सोडणार आहे त्यात सदाभाऊ खोत यांनी १० जागेची मागणी केली. इस्लामपूर,शाहूवाडी पन्हाळा, कराड उत्तर,माण, कोरेगाव, फलटण,नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघ,उस्मानाबाद, नाशिक जिल्ह्यातील सटाणा व बुलढाणा जिल्ह्यातील चिखली अशा १० मतदारसंघावर दावा केला आहे.    नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा हा रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांचे कार्यक्षेत्र असणारा विधानसभा मतदारसंघ आहे.     पांडुरंग शिंदे हे अनेक वर्षांपासून सदाभाऊ खोत यांच्या सोबत चळवळीत कार्य करत आहेत.  पांडुरंग शिंदे हे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष, राज्य प्रवक्ते,राज्य संघटक असे अनके आणि आता युवा प्रदेशाध्यक्ष अश्या महत्त्वाचे पदावर काम कर...

आदमपुरच्या संदीप भुरेंनी दिलं मराठी ऐतिहासिक चित्रपटाला संगीत..

बिलोली:-तालुक्यातील आदमपुर येथील रहिवासी युवा संगीतकारांनी प्रा. संदीप भुरे आदमपुरकर, यांनी आपले पाऊल आल्बमपासूनचे आता चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं आहे  जिद्द,  चिकाटी,परीस्थितीशी संघर्ष करुन यशस्वी चित्रपटाकडे वाटचाल होत ,.. नांदेड येथील निर्माता , दिग्दर्शक प्रा.अशोककुमार दवणे यांनी "बाबासाहेबाचि आई भीमाई".,ह्या मराठी ऐतिहासिक चित्रपटाला संदीप यांना संधी देण्यात आली .त्या संधीचं सोनं मात्र नक्की केलं आहे.. भीमाई चित्रपटाची गाणी ध्वनीमुद्रीत झाली आहेत ह्या चित्रपटात सिनेगायक  सुरेश वाडकर मुंबई , सिनेगायिका नेहा राजपाल मुंबई व इजि.कु. दक्षता दवणे आदी गायकांनी गायले आहे.... ह्या चित्रपटाचे पोस्टर ही लान्च झाले आहे.गाणी नादमधुर आहेत " आजिवासन "रेकार्डींग स्टुडीओ सांताक्रूझ मुंबई येथे पार पडले... साऊंड रेकॉर्डींस्ट प्रकाश माने मुंबई संगीत:-संदीप भूरे यांच लाभलं आहे.           या यशाबद्दल प्राचार्य मारोती पिन्नरवार सर गुरुवर्य प्रा.बाबूराव उपलवार,पी.पी.गायकवाड , जाफर आदमपूरकर, काशिनाथ वाघमारे , मारोती भुसावळे , दिलिप भसावळे , डॉ.विलासराज भद्...

बिलोली तालुक्यातील केरूर येथील एकास कोरोनाची लागण

न.प येथे स्थापन केलेल्या सी.सी.सी केंद्रात उपचार सुरू  .... बसवंत मुंडकर बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथुन जवळच असलेल्या केरूर येथील एका रूग्णाचा कोरोना रिपोर्ट पाँझीटिव्ह आला आहे.सदर रूग्णावर बिलोली नगर परिषदेच्या इमारतीत स्थापन करण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.दोन महिन्याच्या अवधिनंतर तालुक्यात कोरोनाचा पाँझिटीव्ह रूग्ण आढळून आला आहे.प्रशासनाच्या वतीने सयंम बाळगण्याचे अवाहन करण्यात येत आहे. काही दिवसांपुर्वी हैद्राबादहून नांदेड येथे आलेल्या एका व्यक्तीने नांदेड येथील लंगर परिसरात काही काळ व्यथित केला.त्यानंतर नांदेड हून नरसी पर्यंत तीनचाकी अँटोने व नरसी हून बिलोली पर्यंत ट्रक ने प्रवास केलेल्या सदर व्यक्तीस कोरोना सदृष लक्षणे आढळून आल्याने सदर रूग्णास बिलोलीच्या सी.सी.सी केंद्रात दाखल करून त्याची चाचणी करण्यात आली.प्रथम घेण्यात आलेल्या चाचणीत सदर रूग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला होता.माञ लंगर परिसरातील काही व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आल्याने व आपणासही तशीच लक्षणे दिसत असल्यामुळे त्या रूग्णाने स्वतच पुन्हा चाचणी करण्याची मागणी केली होती.रूग्णाच्...

संदीप भुरे यांच्या गीताचे सिनेतारका वर्षा उसगांवकर हस्ते मंगळवेढा येथे विमोचन....

नांदेड : बिलोली तालुक्यातील मौजे आदमपूर येथील युवा संगीतकार प्रा.संदीप भुरे आदमपूरकर यांच्या 'हे लंबोदरा तू आल्यांवर' या गणपती गीताचे ख्यातनाम सिनेतारका वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते 'दामाजी एक्स्प्रेस' मंगळवेढा येथे विमोचन करण्यात आले. या गीताचे निर्माता, दिग्दर्शक, गीतकार विशाल पाटील, सह दिग्दर्शक अमोल वाघमारे, ध्वनिमुद्रक प्रकाश माने (मुंबई) व हिंदी टिञपटाचे संगीतकार प्रशांत सिंग(मुंबई)यांचे या गीताला संगीत संयोजन लाभले आहे. गायक सिद्धार्थ गजघाटे यांनी गायिले आहे. 'हे लंबोदरा तू आल्यांवर' हे गणपती गीत सर्व रसिक मिञांना नक्की आवडेल. याबद्दल माजी उपसरपंच व पञकार काशिनाथ वाघमारे, कवी,गीतकार जाफर  आदमपूरकर, पञकार रियाज शेख, रमाकांत महाराज, सुरेश जाधव, संजय जाधव, दिलीप भुरे, गोपाळ म्हेञे, प्रा. बाबुराव उप्पलवार, प्राचार्य मारोती पिन्नरवार, प्रा. खुशाल उप्पलवार, प्रा. सुनिल भुरे, महायान सावळे, आदिंनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

कुंडलवाडीत पुन्हा एक कोरोना पाॅझिटीव्ह

  कुंडलवाडी मो.अफजल दि.12 ऑगस्ट रोजी शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी कोरोना पाॅझिटीव्ह आढळले त्यांना उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आल्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड सागितले. कुंडलवाडी शहरातील एक प्रतिष्ठीत व्यापारी यांना गेल्या दोन तीन दिवसापासून अशक्तपणा सर्दी,ताप अदी जानवत असल्याने ते स्वता अॅटिजन रॅपिड टेस्ट करून घेतले असता अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आल्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड सागितले.आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांचे उद्या तपासणी करण्यात येणार असे पण डाॅ.बालाजी सातमवाड सागितले.

का रं देवा मराठी चित्रपटास संदीप भुरेचं संगीत

  नांदेड-   का रं देवा  ह्या मराठी चित्रपटातील   चार गाणी असुन मुंबई  येथे  नुकतेच ध्वनीमुद्रण झाले आहे   निर्माता प्रशांत शिंगटे   दिग्दर्शक रणजीत जाधव ,संगीत संदीप भुरे ,गायक - महागायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे ,डॉ नेहा राजपाल, मधुर शिंदे ,सुप्रिया सोरटे प्रोग्रामर प्रशांतसिंग रेकॉर्डिस्ट प्रकाश माने हे आहेत

बिलोली पंचायत समिती पोट निवडणूकीत भाजपाचे वर्चस्व कायम

बिलोली तालूक्यातील अटकळी गणातून भाजपचे उमेदवार सौ.अर्चना मारोती शट्टीवार १५५५ मताने विजयी झाले असून कॉग्रेसचे पोटनिवडनूकीत सूध्दा हार झाली आहे. अटकळी गणा मध्ये कु.भाग्यश्री अनपलवार यांची शासकीय सेवेत नियूक्ती झाल्याने त्यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने अटकळी गणातील पंचायत समिती सदस्य पद रिक्त होते . सदरिल रिक्त असलेली जागा पंचायत समाती सदस्या साठी पोट निवाडणूकीचे मतदान काल २३ जून २०१९ रोजी घेण्यात आले होते तर आज सकाळी निकाल घोशीत करण्यात आले. कॉग्रेस उमेदवाराला  २७८८ मते मिळाले व भाजप चे उमेदवार सौ .अर्चना मारोती शेट्टी यांना ४३४३ मते मिळाली असून १५५५ मतांनी निवडून आल्याचे निवडणूक विभागाकडून घोशीत करण्यात आले . तालूक्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी सौ शट्टीवार यांचे विजयी मिरवणूक वाजत गाजत फटाक्याच्या अतिष बाजीने काढण्यात आले. यावेळी  बाळासाहेब, पाटील यादवराजी तूडमे , रवि पाटील खतगावकर , निरंजन पाटील  खतगावकर ,अनंदपाटील बिराजदार .बाबाराव रोकडे, दत्ताराम बोधने, उमाकांत गोपछडे, गंगाधर अनपलवार, इंद्रजीत तूडमे, श्रीनिवास पाटील, सय्यद रियाज ,बळवंत पाटील लूटे , लालू ...

देगलूर- बिलोली विधानसभेत कॉग्रेस कडून जगदिश कदमचा नवा चेहरा?

बिलोली (सय्यद रियाज)  लोकसभेच्या निकालानंतर राज्यात ओढ लागली आहे ती विधानसभेच्या निवडणुकांची. येत्या काही दिवसात या निवडणुका होऊ घातल्या आहेत.  देगलूर - बिलोली  विधानसभेच्या पूर्व तयारीची चुणुक कॉग्रेसचे जगदिश कदम यांनी दाखवली आहे .  विधानसभेची उमेदवाराकडून तयारी चालू आहे देगलूर - बिलोली विधानसभा मतदारसंघा मध्ये कॉग्रेस कडून अनेकांक ईच्छूककांनी मुलाखती दिल्या , तर नायगाव तालूक्यातील , पिंपळगाव येथील यूवा उमेदवार कॉग्रेसचे कार्यकर्ते व  माजी मुख्यमंञी अशोक चव्हान यांचे कट्टर समर्थक म्हणुन परिचित आहेत  यांनी विधानसभेत मोर्चे बांधानीला जोरदार तयारी चालू केली. गेल्या अनेक वर्षा पासून समाजकार्य राजकारणात सक्रिय आहे ते समाज कार्यकरत आहे. 1999 पासून कॉग्रेस  पक्षाच्या माध्यमातून कार्यकरत आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणून लढवण्यास तयार असल्याचे मराठी लाईव्ह न्यूज शी बोलतांना सांगितले.