अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील सोयाबीन कापुस इतर पिकांचे जे अतोनात नुकसान झाले आहे त्यांची शेतात जाऊन पाहनी करून संबधित अधिकाऱ्यांना पंचनामा करन्याच्या यावी असे निवेदन नायगाव तहसीलचे नायगाव तहसीलदार वगवाड यांच्या कडृ देण्यात आले या वेळी भाजपा चे नेते बालाजी बच्चेवार साहेब , श्रावण पाटील भिलवंडे, व्यंकटी पाटील चव्हाण, शहराध्यक्ष गजानन चव्हाण, माधव चिंतले,अविनाश पाटील, गजानन पाटील शिंदे मनुरकर, रविकांत पवळे, योगेश पाटील पवळे, शंकर वडपञे यांच्या सह अनेक जन उपस्थित होते
२९ ऑक्टोबर २०१९
नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बालाजी बच्चेवार यांनी तहसीलदार कडे केली
अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील सोयाबीन कापुस इतर पिकांचे जे अतोनात नुकसान झाले आहे त्यांची शेतात जाऊन पाहनी करून संबधित अधिकाऱ्यांना पंचनामा करन्याच्या यावी असे निवेदन नायगाव तहसीलचे नायगाव तहसीलदार वगवाड यांच्या कडृ देण्यात आले या वेळी भाजपा चे नेते बालाजी बच्चेवार साहेब , श्रावण पाटील भिलवंडे, व्यंकटी पाटील चव्हाण, शहराध्यक्ष गजानन चव्हाण, माधव चिंतले,अविनाश पाटील, गजानन पाटील शिंदे मनुरकर, रविकांत पवळे, योगेश पाटील पवळे, शंकर वडपञे यांच्या सह अनेक जन उपस्थित होते
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...
-
कुंडलवाडी प्रतिनिधी कुंडलवाडी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून या पार्श्वभूमीवर कुंडलवाडी नगरपालिका भाजपचे नगराध्यक्ष पदाब...
-
शहरातील सर्व समाजाच्या समसेची जान व शहराचा विकास कसा साधावा याचा पुर्ण अभ्यास असलेले.शहराचे भूमीपूत्र माजी सेवानिवृत्त कृषी अधिक्षक तथा नगर ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा