काळा दिवस पाळत मुस्लीम समाजा कडुन तहसिलदाराला निवेदन
६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मस्जीद पाडल्या प्रकरणी शहरासह तालुक्यातील मुस्लीम समाजा कडुन आपआपले व्यवहार बंद ठेवुन तहसिल समोर सर्व समाज एकत्र येवुन काळा दिवस पाळला व आपल्या भावना तहसिलदाराला निवेदना मार्फत दिले. यावेळी मौलाना अहेमद बेग यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की देशाचा हितासाठी सर्वानी न्यायलयचा निर्णयाचा सर्वानी आदर करावे.
६ डिसेंबर रोजी बाबरी मस्जीद पाड़ून २६ वर्षे उलटले आहेत.त्यांचा निर्णय हे न्यायलयात प्रलंबित आहे.आज दि.६ डिसेंबर चा अनुशांघाने बिलोली
तालुक्यातील मुस्लीम समाज आजचा दिवस हे काळा दिवस पाळत व आपली प्रतिष्ठाने बंद ठेवुन काळा दिवस पाळला काळ्या फिती खिशाला लावुन निषेध व्यक्त केला तात्कालीन काँग्रेस सरकारवर व भाजपाच्या नेत्यावर सडकुन टीका केली यावेळी मौलाना अहेमद बेग यांनी देशाचा हितासाठी न्यायलाचा निर्णय सर्वानी मान्य करावा यावेळी मौलाना मुबिन खान यांनी म्हणाले यावेळी शहर व तालूक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते यावेळी पोलिस निरिक्षक भगवान धबडगे मोठा बंदोबस्त ठेवला होता.
६ डिसेंबर रोजी बाबरी मस्जीद पाड़ून २६ वर्षे उलटले आहेत.त्यांचा निर्णय हे न्यायलयात प्रलंबित आहे.आज दि.६ डिसेंबर चा अनुशांघाने बिलोली
तालुक्यातील मुस्लीम समाज आजचा दिवस हे काळा दिवस पाळत व आपली प्रतिष्ठाने बंद ठेवुन काळा दिवस पाळला काळ्या फिती खिशाला लावुन निषेध व्यक्त केला तात्कालीन काँग्रेस सरकारवर व भाजपाच्या नेत्यावर सडकुन टीका केली यावेळी मौलाना अहेमद बेग यांनी देशाचा हितासाठी न्यायलाचा निर्णय सर्वानी मान्य करावा यावेळी मौलाना मुबिन खान यांनी म्हणाले यावेळी शहर व तालूक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते यावेळी पोलिस निरिक्षक भगवान धबडगे मोठा बंदोबस्त ठेवला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा