१६ सप्टेंबर २०२०

कुंडलवाडी शहर परिसरात विजेचा कडकडाटसह मुसळधार पाऊस,जनजीवन विस्कळीत

कुंडलवाडी (मोहम्मद अफजल )
दि.15 सप्टेंबर सकाळी व सायंकाळी  जोरदार झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीचे नुकसान झाले आहे शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास कालच्या पावसाने हिसकावून घेतला.असे शेतकरी बोलून दाखवले. यासह परिसरातील अनेक गावाचे संपर्क तुटले 
शहरातील गल्ली बोळीस नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.तरी शेतक-यांचे शेतीपिक नूकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...