नायगाव - प्रगतशील व पुरोगामी अशा महाराष्ट्राली राष्ट्रपती राजवट हटवली. आज शेतकरी कष्टकरी कामगार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे.. महाराष्ट्र ओल्या दुष्काळी परिस्थिती आहे आणि राजकीय पक्ष नुसत्या बैठका घेण्यात व्यस्त असल्याने जनता चिंतेत होती.जनता नेत्यांचा आणि राजकारणाचा तिरस्कार करायला लागली ही परिस्थिती महाराष्ट्राचे कणखर आक्रमक रोखठोक जहालवादी नेतृत्व मा.अजीतदादा पवार यांनी ओळखली आणि भाजपला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य करण्याची धोरणात्मक भूमिका घेतली...हा महाराष्ट्राच्या हिताचा, जनतेच्या हिताचा निर्णय घेतला. कारण जनतेला भाजपाचे सरकार व्हावे असे मनोमन वाटत होते. हे जनतेचे मन अजितदादांनी ओळखले अन आज महाराष्ट्रात भाजप -राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. अभिनंदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आणि शुभेच्छा आपण बहुमत सिद्ध करणार असा माझा ठाम विश्वास आहे कारण पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमीत शहा यांचा पुर्ण पाठींबा व सहकार्य आहे..! असे मत प्रा.डॉ.जीवन पा.चव्हाण (भाजपा नायगाव ) यांनी सांगीतले.
२४ नोव्हेंबर २०१९
जनतेच्या हितासाठी अजीतदादांचा निर्णय योग्यच - प्रा.जीवन चव्हाण
नायगाव - प्रगतशील व पुरोगामी अशा महाराष्ट्राली राष्ट्रपती राजवट हटवली. आज शेतकरी कष्टकरी कामगार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे.. महाराष्ट्र ओल्या दुष्काळी परिस्थिती आहे आणि राजकीय पक्ष नुसत्या बैठका घेण्यात व्यस्त असल्याने जनता चिंतेत होती.जनता नेत्यांचा आणि राजकारणाचा तिरस्कार करायला लागली ही परिस्थिती महाराष्ट्राचे कणखर आक्रमक रोखठोक जहालवादी नेतृत्व मा.अजीतदादा पवार यांनी ओळखली आणि भाजपला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य करण्याची धोरणात्मक भूमिका घेतली...हा महाराष्ट्राच्या हिताचा, जनतेच्या हिताचा निर्णय घेतला. कारण जनतेला भाजपाचे सरकार व्हावे असे मनोमन वाटत होते. हे जनतेचे मन अजितदादांनी ओळखले अन आज महाराष्ट्रात भाजप -राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. अभिनंदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आणि शुभेच्छा आपण बहुमत सिद्ध करणार असा माझा ठाम विश्वास आहे कारण पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमीत शहा यांचा पुर्ण पाठींबा व सहकार्य आहे..! असे मत प्रा.डॉ.जीवन पा.चव्हाण (भाजपा नायगाव ) यांनी सांगीतले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा