बिलोली तालुक्यात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाण नुकसान झाले आहे. शासना कडून शेतकऱ्यांना प्रधान मंञी पिक विमा मंजुर करण्याची मागणी रोजगार हमी योजनेचे माजी तालूका अध्यक्ष डॉ. खाकय्या अप्पा बंडया अप्पा स्वामी कासराळीकर यांनी वृत्तपञाच्या माध्यमातून मागणी केली होती . पिक विमा शासनाने मंजुर केले आहे पन. कोरोना महामारीत अनेकांनी पिक विमा भरले नाही तसेच त्यांच्या शेतातील सोयाबीन व ईतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी रोजगार हमी योजनेचे माजी तालूका अध्यक्ष डॉ. खाकय्या अप्पा बंडया अप्पा स्वामी कासराळीकर यांनी केली आहे.
बालाजी बच्चेवार यांच्या पत्रकामुळे नायगाव विधानसभा क्षेत्रात खळबळ विरोधकांबरोबर स्वपक्षातील लोकांचे नाव न घेता डागली तोफ
संघर्षमय जीवनात भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजवली....! बालाजी बच्चेवार नायगाव विधानसभा गेल्या तीन दशकापासून अविरत कार्य करून नायगाव उमरी धर्माबाद विधानसभा मतदारसंघात संघर्षमय जीवन संघर्षकरून भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजली ..!! मी मतदार संघातील सुज्ञ नागरिकांना बुद्धिजीवी उच्चशिक्षित व्यापारी शेतकरी विद्यार्थी पत्रकारांना बहुजनवादी विचारसरणीच्या सज्जनांना नम्र निवेदन करतो कि मी नायगाव विधानसभेचा हक्कदार उमेदवार आहे मागच्या काळात भाजपाला फार चांगले दिवस नव्हते त्याकाळात भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन कसल्याच प्रकारचे आर्थिक स्त्रोत नसताना गोरगरिबांची पोरंबाळं कार्यकर्ते एकत्र करून बहुजन समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ,व्यापाऱ्यांसाठी, शोषित, पीडित घटकाला न्याय देण्याचे कार्यकेले पक्षकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. नायगाव तालुका निर्मितीसाठी आंदोलन करून तेरा दिवसाचा कारावास भोगला त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय सभापती म्हणून काम करत असताना अनेक कठीण प्रसंग...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा