०१ जून २०१९

बिलोली - नरसी राज्यमार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम थातूर-मातूर




 बिलोली ते नरसी राज्य मार्गावरील  रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहन धारकाला  त्याचा ञास सहन करावे लागत आहे  रस्त्यावर झालेले खड्डे बुजवण्याचे काम मात्र थातूरमातूर होत असताना दिसून येत आहे

बिलोली नरसी  20 किमी अंतराचा  चा रस्ता आहे या मार्गाने दररोज शेकडो वाहने  बोधन, निजामबाद, हैदराबाद धर्माबाद, बासवाडा, आदिलाबाद , बासर यासह अनेक  जिल्हा व तालूक्याला येथून जातात या मार्गाने जात असतात . हा रस्ता कल्याण टोल कडे देण्यात आलेला आहे यांच्यामार्फत देखरेख व दुरुस्ती करण्याचे त्यांच्या कडे आहे  पण त्यांच्याकडून रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहे भेगा पडले आहे अनेक ठिकाणी रस्ता जम्पिंग होत आहे  यामुळे वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच अनेक गतीरोधक निर्माण करण्यात आली या मार्गावर शाळा असल्याचे , गतीरोधक असल्याचे व ईतर कोणही  प्रकारचे फलक  नाहीत  पांढरे पट्या व लाल रेडियम चे पट्ट्या मारल्या गेलेल्या नाहीत 

  बिलोली - नर्सी मार्गावर  अनेक ठिकाणी प्रत्येक गावाजवळ दोन ते तीन गतिअवरोधन लावण्यात आले आहे त्याची उंची जास्त आहे.  त्या मुळे लहान  वाहन धारकांना त्याचा ञास होत आहे ते  कमी करण्याची  मागणी होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...