०६ मे २०२०

आरळी येथे शंभर गरजु लोकांना धान्य किटाचे वाटप



बिलोली -आरळी येथे गरजू  100 लोकांना  धान्याचे किट देण्यात आलेल्या त्यामध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, तेल, साबण ,साखर,  मास्क अदि  श्री विक्रमादित्य  कि.मांडे जिल्हा व अति सत्र न्यायाधीश बिलोली  श्री . नीलेश सु. बुद्रुक दिवाणी न्यायाधीश व स्तर बिलोली , यांच्या वतीने  व साईबाबा ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, माजी न.प.अध्यक्ष विजय कुचंनवार, माजी.न.प.उपाध्याक्ष शंकर मावलगे , साई मंदिर ट्रस्ट चे किरण  देशमुख ,अलकाताई देशमुख, किशन पटाईत , अरळी येथील  माजी सरपंच  हज्जपा पाटिल , माजी उपसभापती दत्ताराम बोधने ,अब्बाराव संगनोर, रमेश पाटील बोडके, ओम घोडके, बालाजी नरहरे, दत्ता रोडे ,प्रभुनाथ देशमुख अदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...